Thursday, June 23, 2011

सुभाषिते

ब्राम्हणांनी अथवा ब्राम्हण ग्रंथांनी ज्या अनेक बाबी बहुजन समाजासाठी अनिष्ट सांगितल्या असतील त्याची चिकित्सा करावी.त्यापैकी जास्त बाबी बहुजन समाजाच्या हिताच्या असतात. गरजेनुसार त्यात किरकोळ बदल करावा.

उदाहरणार्थ

)ब्राम्हण वचन :ब्राम्हण जरी जगी भ्रष्ठ तरी तो समजावा श्रेष्ठ.

बहुजन वचन :ब्राम्हण जरी जगी श्रेष्ठ. तरी तो समजावा भ्रष्ठ.

2)ब्राम्हण वचन:ब्रम्हहत्या पाप आहे

बहुजन वचन::ब्रम्हहत्या पुण्य आहे

))ब्राम्हण वचन:बहुजन समाज ब्राम्हनानाचा गुलाम आहे बहुजन वचन :बहुजन समाज ब्राम्हणांचा मालक आहे .

4)ब्राम्हण वचन:बहुजनांची सर्व malmatta ब्राम्हणांच्या मालकीची आहे

बहुजन वचन :bramhananchi सर्व malmatta बहुजनांच्या मालकीची आहे

5)ब्राम्हण वचन;स्तीयांच्या शिक्षणावर पूर्ण बंदी असावी .

बहुजन वचन: स्तीयाना सर्वश्रेष्ठ असे विद्न्यांवादी शिक्षण मिळालेच पाहिजे.

वरील प्रमाणे सुभाषिते तयार करून वापरावीत.तसेच त्याची अंमलबजावणी करावी.लहान मुलावर हेच संस्कार करावेत.भटमुक्ती हे पुढच्या हजारो वर्षाच्या बहुजनांच्या उद्धाराचे प्रमुख साधन आहे.हे साधन वापरल्याशिवाय विकास नाही

Friday, May 13, 2011

संभाजीराजांवरील आरोप व त्यांचे खंडन.


आरोप- बदफैलीपणाचा..

एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्वाला नामोहरम करन्याकरता फारशी उठाठेव न करता वापरण्यात येणारे शस्त्र म्हणजे त्याचे चारित्र्यहनन...

आरोपींच्या पिंजरयात संभाजीमहाराज

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी गेली उणीपुरी दोनशे वर्षे जे गैरसमजांचे पिक आले आहे,त्याला कारणीभुत ठरलेली मल्हार रामराव चिटणीसाची बखर उत्तर पेशवाईत रचली गेली.मराठे शाहीच्या ह्रासाचा व नैतिक अधःपतनाचा काळ म्हणून जो कलंकित झालेला तो दुसरया बाजीरावाचा हा काळ कुलीन स्त्रियांची अब्रू जिथे धोक्यात होती.व चवचाल सरदार तसेच त्यांचा टवाळखोर रखेल्यांचा व बायकांचा घटकंचुकीसारख्या मुक्त लेंगीक चाला त्या कालात राजेरोसपने चालत असे.

आरोपांची जंत्री .

संभाजी राजांचा अभिशिक्त युवराज म्हणुन हिंदवी स्वराज्याच्या प्रजेने स्वीकार केल्या नंतर ही त्यांच्या संबंधीच्या कंडया पिकविन्याची कुटिल कारस्थाने ब्राह्मणमंत्र्याकडून चालु होती.

आरोप- शिवरायावर विषप्रयोग

या पूर्वी ज्या आरोपांचा उल्लेख केलेला आहे,त्याही पेक्षा अतिशय भयानक स्वरूपाचा आरोप म्हणजे दस्तूरखुद्द शिव छत्रपतिंवरील विषप्रयोगाचा...तो एका मुंबईकर इंग्रज पत्रकाराने सुरतेला पाठविलेल्या पत्रात केला आहे.या पत्रात संभाजीने शिवाजीला विषप्रयोग केल्याचे लोक बोलतात,असा आरोप केलेला आहे.या प्रकारची अफवा संभाजीला राज्य मिलु नये म्हणुन ब्राम्हणमंत्र्यानी पसरविली असावीत व त्यामागे लोकांची मने कलुषित व्हावीत हां उद्देश असावा असे डॉ. कमल गोखले ह्यानी म्हटले आहे (संदर्भ - २)

आरोप- सोयराबाईला भिंतीत चीणुन मारले.

संभाजी राजांविषयी हा फार मोठा गैरसमज जनमाणसात रुजलेला आहे व त्याचे स्वरुपही आरोपाचे आहे.म्हणून आपण या मागील तथ्य समजावून घेतले पाहिजे. चिटनिसाने हा आरोप केला आहे.तो म्हणतो,"सोयरा बाई साहेब यांज पाशी जावून बाई साहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारिले ,तेसमायी जवलिल बायका सर्व भये करून निघाल्या ".

for more detail about shivrayancha khum pls read following blog

http://www.shivrayanchakhun.blogspot.com/

छत्रपती संभाजी राजाना संगमेश्वराला कैद,ह्त्या.

छत्रपती संभाजी राजाना संगमेश्वराला कैद व मनुस्मृतीनुसार ह्त्या.

हिंदवी(म्हणजे हिंदूचे नव्हे..) स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे एकंदरीतच आयुष्य नानाविध चढ-उतारानी भरलेले आहे

संदर्भ व टीपा-

१) डॉ.जयसिंगराव पवार.छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ प्रस्तावना,पृष्ठ क्रमांक -२२.

२) डॉ.कमल गोखले,शिवपुत्र संभाजी पृष्ठ क्रमांक -५५.

३) शिव कालीन पत्रसार संग्रह,त्रिशत सांवत्सरिक शिवस्मारक ग्रंथावली शके १८५१,होळकर सरकार पुस्तकमाला,पुस्तक १४ वे (क्र.१८११)

४) शिव दिग्विजय (श्री शिवाजी महाराजयांची बखर) संपादक- नंदुरबारकर, पृष्ठ क्रमांक -४६२-६३

संभाजींचे नाटककारांकडून विद्रूप चित्रण - विश्‍वास

ता. १९ - प्रागतिक विचार आणि "बुधभूषण' ग्रंथ लिहिणारे पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांचे विद्रूप चित्रण नाटककारांनी केल्याची टीका लेखक विश्‍वास पाटील यांनी येथे केली.शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा "महाराणी ताराराणी पुरस्कार' डॉ. सुवर्णा निंबाळकर आणि "शिवपुत्र शंभुराजे पुरस्कार' डॉ. प्रभाकर ताकवले यांना पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. "शिवस्पर्श', "महाराणी ताराराणी', "महाराणी येसूबाई' या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. महापालिकेचे सभागृह नेते अनिल भोसले, उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, ऍड. शैलजा मोळक, सायली भिलारे, शार्दूल वाळिंबे आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर पाटील यांनी मते मांडतानाच नाटककारांना टीकेचे लक्ष्य केले. वयाच्या चौदाव्या वर्षी "बुधभूषण' हा ग्रंथ लिहिणारे, वयाच्या २२ व्या वर्षी छत्रपती झालेले, देशात सर्वप्रथम धरणाची कल्पना मांडणारे, पोर्तुगीज- इंग्रजांचा धोका ओळखणारे, औरंगजेबाचे आक्रमण नऊ वर्षे रोखून ठेवणारे संभाजीराजे हे अविचारी असूच शकत नाहीत. नाटककार, साहित्यिकांनी त्यांच्या मनातले विष ओतून संभाजी राजांचे विडंबन केल्याची टीका पाटील यांनी केली. संभाजी राजांचा इतिहास महाराष्ट्राला विसरता येणार नाही. त्यांचे खरे चरित्र समोर आणण्यासाठी भव्य कलाकृती उभारण्याचे काम हाती घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.

"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."हे वर्णन केले आहे, 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणा-या ऍबे कँरे या फ्रेंच प्रवाशाने

pls read AAROPICHYA PINJARYAAT SAMBHAAJI BY PROF ASAHOK RANA JIJAI PRAKASHAN PUNE.........

Monday, March 28, 2011

बहुजनांनी गुढी पाडवा साजरा करू नये


गुढीपाडवा

गुढीपाडवा का साजरा करतो? हा सन आपण ? कारण आम्हाला आमचे आई वडील सांगतात कि हा हिंदूंचा नव वर्षदिन आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढ्या उभारतो . ही माहितीही आई -वडिलांना ब्राम्हणाने सांगितली असते ते आपणास सांगत असतात यात खरे किती खोटे किती याचा शोध घ्यायचा नसतो.

त्यातल्या त्यात देवधर्माची बाब असेल तर विचार करणे सुद्धा पाप.

राम अयोध्येत परत आले म्हणून सर्वांनी (किमान हिंदुनी) गुढ्या उभा करावयास पाहिजे.अयोध्येत गुढ्या उभा करतात का?अरे,अयोध्येतील लोकांना गुढ्या म्हणजे काय हे सुधा माहित नाही तर उभा करण्याचा प्रश्नाच येत नाही . हिंदू धर्मात तांब्या शुभ कोणता ? तर सवासा-सरळ . त्यात नागःवेलीचे पाने लावली आहेत . श्रीफळ वर ठेवले आहे . चारी बाजुने पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत . या धर्माला सवासा तांब्या शुभ तर गुढी पाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुढीला पालथा तांब्या ही शुभ कसा ? या धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या ही शुभ कसा ? केलाय विचार कधी ? ब्राम्हण आम्हांला, गुडीपाढवा सण साजरा करण्यास का लावतो ? या मध्ये ही एक षडयंत्र आहे कारण याच दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे यांची मनुस्मर्ती कायद्यानुसार ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक ).त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबुला खोवले. महाराष्ट्राची इजत साडीचोळी या बांबुला लावून गळ्यात खेटरांची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणुक काढण्यात आली. ब्राम्हणांना आनंद झाला कारण हा मराठा बहुजनांचा पहिला राजा जो स्वत:पंडीत होता .त्याचबरोबर जगातील पहिला लेखक ज्याने वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहला होता. आम्हाला सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहलेला ज्ञानेश्वर माहित आहे पण चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिणारा संभाजी राजा माहित नाही किती अज्ञान. ब्राम्हणांच्या नाकावर टिचून ज्ञान आणि लिखाण करणारा हाच तो राजा ज्याने, ब्राम्हण मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिले. बरे झाले मारला. ब्राम्हणांनी आनंदाने गुढ्या उभ्या केल्या. आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत कारण आमचा राजा मारला गेला होता. नंतर आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे सांगितले नाही आम्ही आजही लिंबाचा पाला खातो व भटांच्या सांगण्यावरून गुढयाही उभा करतो. किती मोठे षड्यंत्र ज्या दिवशी आमच्या घरावर गुढ्या ? आमच्या शोकदिन आमचा सण. आम्हाला गुढयाच उभा करायच्या असतील तर आता छत्रपती शिवराय, छत्रवीर संभाजी, महात्मा फुले, राजश्री शाहू, डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गुढ्या उभा करू कारण आमचे हेच खरे आनंदाचे दिवस संभाजी राजे मारले तो दिन आमचा सण कसा ?

saabhar

BAHUJAN MANVACHI BADNAAMI KA?BY PRADEEP SOLANKE



गुडीपाडवा...अनेक हिंदू नववर्ष दिना पैकी एक !!

अ) एका मराठी वर्षात आपण किती नवीन वर्ष साजरे करणार ?

१. गुडीपाडवा २.दिवाळीचा पाडवा ३.धुलीवंदन .............इत्त्यादी !

ब) गुडीपाडवा हा आजच्या स्वरुपात अखंडितपणे लोक उत्सव म्हणून कधी पासून चालू आहे. जसे लोकमान्यांनी गणपती बसवणे चालू केले त्या आधीही गणपती पुजला जात होता . मानून गणेश उत्सव हा काही हजारो वर्ष पासून चालू आहे असे म्हणता येत नाही तसेच शालिवाहनच्या काळात व मध्ये एकदोन वेळा साजरा झाला म्हणू गुडीपाडवा हा काही हजारो वर्षान पासून अखंडित पणे चालू आहे असे म्हणता येत नाही ! तो दरवषी साजरा करायला सुरुवात कधी पासून झाली ?

क) मराठी लोकच का साजरा करतात ?हिंदूंची नवीन वर्षे कुठे - कार्तिक पाडवा , धुलीवंदन अशा वेग वेगळ्या दिवशी असते.

ड)सध्या प्रचलित असलेला शालिवाहन शक शालिवाहन याने सुरु केला .शालीवःनाचे राज्य आल्यावर महाराष्ट्रात त्याच्या नावाचा शक स्वीकारला गेला.सार्या हिंदूंचा एकाच दिवस नववर्ष म्हणून का नाही ?गुडीपाडवा फक्त मराठी माणसेच का साजरा करतात ?

इ)मराठी लोकांचे नवीन वर्ष न म्हणता ते हिंदू नववर्ष म्हणायला काही आधार आहे का ? असेल तर जगातील नव्हे भारतातील सारे हिंदू गुडीपाडवा का साजरा करत नाहीत ? बर सर्व हिंदूंचे वेगवेगळे नवीन वर्ष ते कसे ?

फ) शिवाजी महाराजांनी व त्याकाळात गुडी उभारल्याचा कुठे उल्लेख येत नाही ! ते कसे ? कुठे तरी तसा उल्लेख हवा होता कि...

ग) औरंग्या हा हिंदू द्वेषटा होता हे पूर्णपणे मान्य. त्याला विरोध आहेच. औरंग्याच्या दरबारात हिंदुना हिंदू कायदा व मुस्लीम लोकांना मुस्लीम कायदा या नुसार न्याय होत असे हे बरोबर असेल तर संभाजी महाराज हे हिंदू होते व त्यांना हिंदू कायदा लागू पडतो..... हे हि सत्य नाही का ? मग संभाजी महाराज यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा झाली असे म्हणणे चूक होइल का ? तरीही ब्राह्माण लोकांनी शिक्षा केली असे म्हणणे अतिशयोक्ती पूर्ण आहे. औरंग्यानेच हिंदू कायद्यातील कठोरातील कठोर शिक्षा सांगण्याची राजकीय खेळी केली असणार यात वाद नाही. ब्राह्माण लोकांची तेथे बुद्धी आणि शक्ती चालणारी नव्हती हे उघड आहे.

ह ) शिवशक बंद होऊन पुन्हा महाराष्ट्रात शालिवाहन शक कसा सुरु झाला ?

झ) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यारोहानानंतर स्वताच्या नावाचा शक सुरु केला

मग आता आपण याच शकाने चैत्र शु १ ऐवजी जेष्ठ शु १३ ला गुढी उभारणे व नवीन वर्ष साजरे करणे अधिक योग्य नाही का ?त्यामुळे मराठी माणसांनी खर तर आता गुढी पाडव्याला शालिवाहन शाकाप्रमाणे गुढी पाडव्याला नाव वर्ष साजरे नकरता शिवशकाप्रमाने नवीन वर्ष जेष्ठ शुध्द १३ ला साजरे करावे ,या दिवशी गुढी उभारावी तोरणे लावावीत.


Saturday, March 26, 2011

Wikileaks: 'Hindutva an opportunistic issue for BJP'

New Delhi It was BJP's turn yet again to be hit by Wikileaks cables with a US diplomat reporting that its senior leader Arun Jaitley had remarked to him that Hindu nationalism is an "opportunistic issue" for his party.

"Pressed on the question of Hindutva, Jaitley argued that Hindu nationalism 'will always be a talking point' for the BJP. However, he characterized this as an opportunistic issue," a cable by Robert Blake, the Charge at the US Embassy, to his government, had said after a meeting with Jaitley on May 6, 2005.

Jaitley, however, maintained that he had not used the word " opportunistic" while Congress attacked him saying those living in glass houses should not throw stones at others.

The cable by Blake said, "in India's northeast, for instance, Hindutva plays well because of public anxiety about illegal migration of Muslims from Bangladesh.

"With the recent improvement of Indo-Pak relations, he (Jaitley) added, Hindu nationalism is now less resonant in New Delhi, but that could change with another cross-border terrorist attack, for instance on the Indian Parliament," the cable, accessed by The Hindu, said.

Jaitley, the Leader of Opposition in Rajya Sabha, whom the cable described as "one of several aspirants to direct the next generation of BJP leadership", said in a statement that the word opportunistic in reference to Hindutva could be the "diplomat's own usage".

He said the cable by the diplomat in 2005 makes a reference to his conversation with him. "The cable reflects my views on cross-border terrorism, illegal infiltration from Bangladesh and the unfair denial of US Visa to the Gujarat Chief Minister (Narendra Modi).

"However, the use of the word "opportunistic" in reference to nationalism or Hindu nationalism is neither my view nor my language. It could be the diplomat's own usage," he said.

Losing no opportunity to corner BJP which is attacking the UPA over Wikileaks, Congress told the BJP that those who live in glass houses should not throw stones at others.

"Chickens are coming to roost, what goes out wrongly hits back like a boomerang. People living in glass houses are taught in this manner that they were to throw stones at others," Congress spokesperson Abhishek Singhvi said.

Jaitley, also told Blake that the controversy involving denial of visa to Chief Minister Narendra Modi continues to fester among the party rank and file, who see the action as a "personal attack" on a leader of the party that began the transformation of US-India relations.

However, Jaitley "agreed" with Blake that Modi was a "polarising personality" but argued that it would have been better for the US to let the Chief Minister visit the US where he would have attracted a few demonstrators.

Last week, the party faced attack over Wikileaks revelations that its senior leader L K Advani had told US diplomats that the party would not harm the Indo-US nuclear deal if it came to power in 2009 elections even though it opposed the accord.

There was also another report quoting one of its National Executive member Seshadri Chari telling a US diplomat in 2005 that the party foreign policy resolution critical of US in an executive meeting was for public consumption and too much should not be read into it.

regards wikileaks

Posted: Mar 26, 2011 at 1229 hrs IST

Friday, February 18, 2011

दादोजी पंती उगीचच बल घालवले

७ जानेवारीच्या लोकप्रभात ‘दादाजीपंती सिउबांस शाहणे केले’ हा पांडुरंग बलकवडे यांचा लेख वाचण्यात आला. लेख वाचून वाईट वाटले. आपल्याला पुढे याच विषयाच्या अनुषंगाने काही नवीन माहिती येईल, ती संशोधित केलेली असेल, त्याचा अर्थ लावण्यासाठी खूप खल केला असेल, शक्य आहे तेवढय़ा सर्व बाजूने तपासला असेल, त्या प्रत्येक बाजूवर विचारपूर्वक विचार मांडला असेल, आणि सर्वात महत्त्वाचे हे की, यामध्ये कोणाचीही बाजू न घेता शोध लेख सादर केला असेल, असे वाटले होते. परंतु पूर्ण निराशा झाली. बलकवडे यांनी दिलेली जंत्री पाहिल्यानंतर प्रथमदर्शनीच एक बाब लक्षात येते की, त्यांनी दिलेल्या जंत्रीचे कागद त्यांनी वाचले असावेत. परंतु त्यातील खरे-खोटेपणा त्या कागदपत्रातून निघत असलेला अर्थ, लिहिणारांस अभिप्रेत असणारा अर्थ लावण्याच्या भानगडीत ते पडले नसल्याचे दिसून येते. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे असे की, तो कागद बनावट नाही ना? त्यामधील मजकुरात काही फेरफार केला नाही नां? हे तपासण्याची तसदी त्यांनी घेतल्याची दिसून येत नाही.
बलकवडय़ांनी जे काही लिहिले आहे त्याकडेच जरा वळू.
१) शाहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवाची नेमणूक केलेली होती.
- हे पूर्णत: चूक आहे. शाहाजी राजांनी दादोजी कोंडदेवाची आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेली नव्हती व नाही. शाहाजी महाराजांनी कोंडदेवाची नेमणूक केल्याचा एकही पुरावा नाही, तसा हुकूमनामा, पत्र नाही. दादोजी कोंडदेवाची नेमणूक विजापूरच्या आदिलशाहाने केलेली होती.
इ.स. १६३६ नोव्हे./डिसें. तथा जाने. १६३७ मध्ये रणदुल्लाखानाच्या आश्रयाने सख्य झाल्यामुळे मुर्तुजा निजामशहास खानजमान याचे हवाली करून शिवनेरी, माहुलीसह शेवटचे सहा किल्ले आदिलशाहीकडे सोपवून शाहाजीराजे, जिजाऊ, संभाजीराजे, शिवाजीराजे यांचेसह विजापुरास पोहोचले, त्यावेळी दादोजी कोंडदेव हा शिवनेरीवर आदिलशाहीचा चाकर म्हणून पुढचे काम पाहण्यास पोहोचला होता. सन १६३७ मध्येच विजापुरी शिवाजी राजे व सईबाईसाहेब यांच्या विवाह झाल्यानंतर पुणे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी शिवाजी राजे व जिजाऊ यांची नेमणूक करून त्यांना इतर कारकुनांसह सन १६३९ मध्ये पुण्यास पाठविले आहे. त्यावेळी दादोजी कोंडदेव विजापूरचा चाकर म्हणून विजापूरकरांसाठी पुणे परगण्याचा कारभार पाहात होता.
२) त्याचा कारभार शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार या नात्याने दादोजी कोंडदेव पाहात असे.
यातील ‘शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार’ हे पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. इतिहास असे सांगतो की, दादोजी कोंडदेवाने कारकून म्हणून आदिलशाहीची नोकरी पत्करली, नंतर तो हवालदार झाला, त्यानंतर सुभेदार होऊन अखेरच्या श्वासापर्यंत त्याने आदिलशाहीची चाकरी केलेली आहे. त्यास सुभेदार करण्याचा अधिकार शाहाजी राजांचा नसून आदिलशाहाचा होता. येथे एक बाब स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की, सन १६३२ ते १६३६ अखेर शाहाजीराजे हे निजामशाहाचे पूर्ण अखत्यार होते तर दादोजी कोंडदेव हा आदिलशाहीचा चाकर होता. म्हणजे शाहाजीराजे ज्यांच्या विरुद्ध लढा देत होते त्या शत्रुपक्षाचे कारकून दादोजी कोंडदेव होते. अशा शत्रुपक्षातील माणूस शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार होता असे म्हणणे हास्यास्पद आहे.
३) दादाजी कोंडदेवाचा जुन्यातला जुना उल्लेख इ.स. १६३३ मधील एका पत्रात आला आहे.
- उल्लेखाच्या अनुषंगाने हेही चुकीचे आहे. कोंडदेवाचा उल्लेख सन १६३० मध्येही सापडतो. ता. १८ सप्टेंबर १६३० च्या कौलनाम्यात ‘राजश्री पंत हवालदाराचा कौलु दिल्हा आहे.’ असा उल्लेख सापडतो. यामध्ये सरळ दादोजी कोंडदेव असा उल्लेख नसला तरी ‘पंत’ हा उल्लेख दादोजी कोंडदेवासाठी आहे, हे संपूर्ण पत्र वाचले असता लक्षात येते. तर मग, अनेक पत्रांचा उल्लेख करणाऱ्या त्या लेखकाच्या लक्षात हे पत्र आले नाही कां? माझ्या मते ते त्यांच्या लक्षात आले असावे, परंतु त्यांनी ते जाणीवपूर्वक देण्याचे टाळले असावे, कारण काय असावे?
आदिलशाही सेनापती मुरार जगदेवाने सन १६३० मध्ये शाहाजीराजांच्या जहागिरीच्या प्रांतांवर स्वारी केली होती. याबाबत सहा कलमी शकावलीत ‘ही स्वारी शके १५५२ म्हणजे सन १६३०-३१ मध्ये केलेली होती’ असे दिलेले आहे. या स्वारीबरोबर शाहाजीराजे ३० नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखान मोगलांस मिळाले. इकडे मुरार जगदेवाने रायारावाने पुणे जाळले. पुण्याचा आदिलशाही हवालदार दादोजी कोंडदेव होता. म्हणजे पुणे जाळण्यामध्ये दादोजी कोंडदेवही होता हे स्पष्ट आहे. तसे नसल्यास आदिलशाही सेनापती पुणे जाळण्यास आला असता आदिलशाही हवालदार घरात लपून बसला असे म्हणायचे का? ही बला टाळण्यासाठी लेखकाने कोंडदेवाचा जुन्यातला जुना उल्लेख सन १६३३ पर्यंत सीमित केला. म्हणजे सन १६३० मधील पुणे जाळण्याचा उल्लेख टाळण्यास सोपे पडावे. दादोजी कोंडदेवाने पुणे जाळल्यामुळेच सन १६३७ मध्ये ‘शांती’ करण्याची गरज त्यास भासली काय? लेखकाने याचा पुनश्च शोध घ्यावा असे सुचवावेसे वाटते.
४) शिवापूर येथील आंबराई, आंबा व अंगरख्याची बाही छाटणे
- लेखकाने यास आख्यायिका संबोधले आहे. तर मग त्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या लेखात आख्यायिका देणाऱ्या माणसांस इतिहास संशोधक म्हणता येईल का? इतिहासाच्या नैतिकतेमध्ये कथा, कांदबऱ्या, आख्यायिका, कल्पना, घुसडाघुसडी याला काही स्थान नसते. आख्यायिका सत्य नसते. परंतु कोंडदेवाने आपल्या अंगरख्याची बाही छाटली ही आख्यायिका सुद्धा नाही. ही कोंडदेवाचे उद्दात्तीकरण करण्यासाठी घुसडलेली बनावट कथा आहे. ती ते लेखक देतात! आणि आपण इतिहास संशोधक नाही हे सिद्ध करतात. इथे तारतम्याचा व शोधक बुद्धीचा अभाव दिसून येतो.
आता जरा आंबराई प्रकरणाकडे वळू. शिवाजी महाराज जिजामाता सन १६३९ मध्ये पुण्यास आले. सन १६४०-४१ मध्ये कारभारीय दृष्टीने दादोजी ही व्यक्ती त्यांच्यासमोर आली. कारण जिजामाता व शिवाजी राजांचे कारभारी वेगळे होते. त्यांची नावे इतिहासात स्पष्टपणे सापडतात. कोंडदेवाचा मृत्यू जुलै १६४६ मध्ये झालेला आहे. याचा अर्थ शिवाजी महाराज व दादो कोंडदेवाचा संबंध केवळ साडेपाच वर्षेच आला होता. काहींच्या म्हणण्यानुसार तो चार वर्षेच आला होता. तरीसुद्धा आपण साडेपाच वर्षेच धरली आहेत.
शाहाजी राजांनी दादोजी कोंडदेवाची आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेली नव्हती व नाही. शाहाजी महाराजांनी कोंडदेवाची नेमणूक केल्याचा एकही पुरावा नाही, तसा हुकूमनामा, पत्र नाही. दादोजी कोंडदेवाची नेमणूक विजापूरच्या आदिलशाहाने केलेली होती.
एखादे वर्ष इकडे-तिकडे झाले तरी ह्या मुद्यासाठी फरक पडणार नाही. आल्याबरोबर जिजामातेने आंबराईचा हुकूम केला असे कोणीही मान्य करणार नाही. पहिली दोन वर्षे तर निश्चितपणे कारभारीय स्थिरतेसाठी गेली असणार हे उघड आहे. आता राहिलेल्या साडेतीन वषार्ंच्या सुरुवातीस आंब्याच्या कोया भूमीत लावल्या (पुरल्या) तर त्याकाळानुसार ती झाडे मोठी होण्यासाठी व त्यांना फळे येण्यासाठी ८/१० वर्षे लागत होती. काही संदर्भ असे सापडतात की त्या काळी आंब्यास फळे येण्यास १४/१५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागत असे. म्हणून शिवाजी महाराजांनी आंब्यासारखी झाडे तोडण्यास मनाई केली होती. आता साधा विचार करणे आवश्यक आहे की, जर ही बाग कोंडदेवाने लावली असती तर त्या आंब्यास साधारण संभाजी राजांच्या जन्मसालाच्या दरम्यान म्हणजे सन १६५७ च्या दरम्यान अथवा त्यानंतर फळे आली असती, तर त्या वेळेस आंब्याच्या झाडाचे फळ तोडण्यास दादोजी कोंडदेव जिवंत होता काय? समजा, दादोजी कोंडदेवाने आंबा तोडल्याचे खरे धरले तर आंब्याची बाग स्वत: शाहाजी राजांनी सन १६३२ च्या दरम्यान लावली होती, असा अर्थ होतो, व ती त्यांनी लावली असल्यामुळेच त्यास ‘शाहाबाग’ हे नाव पडले असावे.
त्याचप्रमाणे बागेबरोबरच शाहाजी राजांनी स्वत:साठी वाडा बांधला होता. म्हणजेच शिवापूरची आंबराई, तेथील राहण्याचा वाडा हे सर्व काम कोंडदेवाने केलेले नसून ‘शाहाजी राजांनी’ केलेले होते हे स्पष्ट आहे. कोंडदेवाच्या उदात्तीकरणासाठी अंगरख्याची बाही कापल्याची लहान मुलांच्या गोष्टीसारखी सांगितलेली कथा-भाकड तथा खोटी आहे हेही स्पष्ट होते.
५) मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला. परंतु त्याने जे इनसाफ केले ते औरंगजेब पादशहासही वंद्य जाहले.
- हे उद्गार शाहू महाराजांनी काढल्याचे समकालीन पत्रात नमूद केलले आहे असे त्या लेखकाचे म्हणणे आहे. त्यांनी या पत्रावर पूर्ण विश्वास ठेवल्याचे दिसून येते. हे पत्र त्यांनी नीट तपासणे आवश्यक होते, ते तपासलेले दिसत नाही. या पत्राची तारीख साल त्यांनी दिलेले नाही. समकालीन म्हणजे शाहू महाराज छत्रपती असल्याच्या म्हणजेच इ.स. १७०७ ते १७४९ हा काळ गृहीत धरावा लागतो. शाहू महाराज वयाच्या सातव्या वर्षी औरंगजेबाच्या कैदेत गेले आहेत तर वयाच्या पंचविसाव्या वर्षी म्हणजेच सन १७०७ मध्ये त्यांची सुटका झाली आहे. छ. संभाजी महाराजांच्या काळासारखाच हा काळ औरंगजेबासाठी अत्यंत धामधुमीचा परंतु हलाखीचा होता. मराठय़ांनी औरंगजेबाची अत्यंत वाईट हालत केली. सैनिकांचा पगार देण्यासाठी औरंगजेबास आपल्या स्वयंपाकातील चांदीची भांडी वितळावी लागली होती. अशा परिस्थितीत औरंगजेब शाहू महाराजांजवळ दादोजी कोंडदेवाची स्तुती करीत बसेल, हे शक्य नाही. दुसरे असे की, औरंगजेबास दादोजी कोंडदेवाची माहिती असणे हेही शक्य नाही. कारण दादोजी कोंडदेवाच्या हयातीत किंवा बादशाहा होण्यासाठी धडपडणाऱ्या सालापर्यंत म्हणजेच १६५७ पर्यंत आणि त्यानंतर छ. संभाजी महाराजांच्या काळापर्यंत औरंगजेब पुण्यास आल्याची नोंद नाही, त्यामुळे कोंडदेवाची स्तुती करण्याचा प्रश्नच राहात नाही. यावरून हे पत्र तथा उल्लेख बनावट असल्याचे सिद्ध होत आहे.
इतिहासाच्या नैतिकतेमध्ये कथा, कांदबऱ्या, आख्यायिका, कल्पना, घुसडाघुसडी याला काही स्थान नसते. परंतु कोंडदेवाने आपल्या अंगरख्याची बाही छाटली ही आख्यायिका सुद्धा नाही. ही कोंडदेवाचे उद्दात्तीकरण करण्यासाठी घुसडलेली बनावट कथा आहे.
६) सोन्याचा नांगर
- या लेखात सहा कलमी शकावलीतील सोन्याच्या नांगराचा उल्लेख केला आहे. सोन्याच्या नांगराचे समूहशिल्प याच नोंदीवरून केले आहे. कळीचा मुद्दा असलेले हे कलम आहे. एकार्ध पानाच्या या शकावलीतील नोंदी बऱ्याच नंतरच्या काळात नोंदल्या असल्यामुळे हे विश्वसनीय साधन नाही, याबाबत सर्व अभ्यासक/संशोधकांचे एकमत आहे. मग सोन्याच्या नांगराची ग्राह्यता कशी धरता येईल?
सहा कलमी शकावली ही दादोजी कोंडदेवाचे उद्दात्तीकरण करण्यासाठी लिहिलेली असावी हे सहाव्या कलमातील नोंदीवरून लक्षात येते. याच शकावलीच्या दुसऱ्या कलमात गाढवाचा नांगर धरल्याचा उल्लेख आहे तर सहाव्या कलमात सोन्याच्या नांगराचा उल्लेख आहे, यावरून वरील म्हणण्यास बळकटी येते. विशेष असे की, या दोन्ही नोंदीची ग्राह्यता अजिबात नाही. हे पुण्यातील अभ्यासक/संशोधकांना चांगले माहिती आहे.
७) बखरींमधील उल्लेख
दादोजी कोंडदेवाचे मोठेपण सांगताना, यातील सुसंगत्व व पूरकत्त्व दाखविण्यासाठी लेखकाने तीन बखरींमधील उल्लेख दिलेले आहेत. १. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, २. शेडगांवकर भोसले बखर, ३. शिवदिग्विजय बखर.
सर्व बखरी ह्या सातारच्या छत्रपतींच्या उत्तरकाळात म्हणजेच इ.स. १७६०/७० नंतर लिहिलेल्या आहेत. वरील तीनही बखरींस हे प्रमाण लागते.
‘९१ कलमी बखर’ ही शिवछत्रपतींचा मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिवीस याने लिहिलेली आहे असा प्रवाद होता. परंतु ही बखर दत्ताजी त्रिमल वाकेनिवीसाने लिहिलेली नाही याचे अनेक पुरावे आहेत. ह्या बखरीत शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाची तिथी काय दिली आहे ती पहा ‘कलम ८७ - ‘राजाभिषेक - त्याउप्पर वेदमूर्ती गागाभट वाराणसीकर येऊन रायेगडी राजेस्वामीस मुंजीबंधन पट्टाअभिषेक सिंह्यासनारूढ जाले. शके १५९६ आनंदनाम संवछरे चैत्र सुध प्रतीपदा’
शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीप्रमाणे त्यांच्या राज्यारोहणाच्या तिथीचाही घोळ घालण्यात आला आहे. परंतु तो घोळ ज्येष्ठ शु. ११, १२ आणि १३ भोवतीच फिरत होता. ९१ कलमी बखरीच्या नक्कलकाराने यावर ताण केली. त्याने शिवाजी महाराजांचा राज्यारोहण सोहळा वर नमूद केल्याप्रमाणे चैत्रात नेला आणि राज्यारोहणाची तिथी म्हणून शिवाजी महाराजांची मृत्युतिथी ‘चैत्र सुध प्रतीपदा’ देऊन मोकळा झाला. या कर्मास काय म्हणावे? अशी रचना राज्याभिषेकाच्या वेळी हजर असणाऱ्या, पट्टाभिषेकावेळी वायव्यकोनास मंत्री म्हणून चामर घेऊन उभ्या राहिलेल्या माणसाच्या हातून घडेल काय? यावरून ‘९१ कलमी बखर’ ही मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिवीसाने लिहिलेली नसून बनवेगिरीच्या धाग्यातील महाभागाने लिहिलेली आहे, हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल. अशा ह्या बखरीतील दादोजी कोंडदेवासंबंधीचा उतारा तथा उल्लेख प्रमाण म्हणून मानावा हे योग्य आहे का?
शेडगांवकर भोसले बखर :- लेखकाने ह्या बखरीतील मजकूर असा दिला आहे, ‘शिवाजीराजे ह्यास विद्याभ्यास करणारा सिक्षाधारी (म्हणजे शिक्षक) होता, त्यांणी विद्याभ्यासात सिवाजीराजे ह्यास तयार केले.’
आता ह्या बखरीच्या छापील प्रतीत पृ. १६ वर काय आहे पाहा, ‘तेव्हा त्याचे वडील शाहाजीराजे महाराज वजीर त्याचे वेळचे दादो कोंडदेव कारकून ब्राह्मण हा शिवाजीराजे याजला बाळपणी सिक्षाधारी विद्याभास करणारा तो फार शाहाणा व मोठा शुर होता.’
आपण वरील दोन्ही परिच्छेदाचे अवलोकन केले असता काय दिसते? त्या लेखकाने शब्दांची हेराफेरी करून पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते. कदाचित आपणास वाचण्यास सोपे पडावे म्हणून हे केले असावे असे म्हणता येऊ शकते. परंतु ते तसे नाही, लेखकाने ह्या परिच्छेदातील बाळपणी हा शब्दच खाऊन टाकला आहे. म्हणजे त्यास ‘शिवाजी महाराजांच्या बाळपणी दादोजी कोंडदेव महाराजांचे शिक्षक नव्हते’ याची पक्की माहिती असणार. आणि पुरावे तसेच सांगत आहेत, म्हणून त्या लेखकाने हा शब्दच गाळून टाकला. आपल्या सर्वाच्या माहितीसाठी हे नमूद करतो की, बाराव्या वर्षांनंतर शिवाजी महाराज जिजामातेसह पुणे परगण्यात आले आहेत. त्यानंतरच म्हणजे वयाच्या १३/१४ व्या वर्षी त्यांचा दादोजीशी संपर्क आलेला आहे. यावरून ते ‘बाळपणी सिक्षाधारी’ होते हे कोठे बसत आहे? बाराव्या वर्षांनंतरच्या वयाला त्या काळी ‘बाळपण’ म्हणत नव्हते.
८) मुहंमद आदिलशाहाचे सन १६४४ चे फर्मान
बलकवडे यांनी आदिलशाहाच्या अत्यंत महत्त्वाच्या फर्मानाचा उल्लेख केला आहे. दादोजी कोंडदेवाने सन १६४४ मध्ये शाहाजी राजांची साथ सोडली नाही हे दाखविण्यासाठी याचा उल्लेख लेखात आला आहे. या फर्मानाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आहेत. १. सन १६४४ मध्ये शाहाजी राजे आदिलशाही दरबारातून खरोखरीच निर्वासित झाले होते काय? २. कोंडदेव या सालात शाहाजी राजांचे मुतालिक होते की आदिलशाहाचे सुभेदार होते. ३. शाहाजी राजांच्या पारिपत्यासाठी सैन्य न पाठवता कोंडदेवाच्या पारिपत्यासाठी स्वारी पाठविली हे कसे? ४. अन्यत्र याचा उल्लेख कसा आला नाही? ५. हे फर्मान जेध्यांना पाठविले नाही मग त्यांच्या कागदपत्रांत हे फर्मान सापडले हे कसे? यासारखे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात, याचा शोध त्या लेखकाने घेतल्याचे दिसून येत नाही. या पत्रात कोंडदेवास ‘शाहाजी राजांचा मुतालिक’ असा उल्लेख आल्याचे दिसून येत आहे. हे फर्मान खरे किती खोटे किती हा मुद्दा जरा बाजूला ठेवू. परंतु यावरूनच एक बाब आपल्या निदर्शनास येते, ती म्हणजे, सन १६४४ मध्ये शाहाजीराजे विजापुराहून बाहेर गेले होते. ते कोठे गेले होते? ते स्वराज्यात-महाराष्ट्रात आले होते. याबाबत दि. २८ फेब्रुवारी १६४४ मध्ये शाहाजी राजांनी कारकून व देशमुख परगणे पुणे यांना महादभट पुरंदरे याबाबत पाठविलेले फर्मान तथा खुर्दखत सापडते. त्यात त्यांनी पुणे प्रांतातील दोन गावांचे इनाम दिल्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ शाहाजी राजे विजापूर दरबारातून निर्वासित झाले नसून ते स्वराज्यातील कारभारासाठी जिजाऊ व शिवाजीराजे यांच्याकडे आले होते, त्याचा हा भक्कम पुरावा आहे. याप्रमाणे शाहाजी राजे हे प्रत्येक दोन वर्षांनी स्वराज्यात येत होते. तरीसुद्धा त्याचा शोध घ्यायचा सोडून, ते सन १६६१ पर्यंत आलेच नव्हते असे बनावट विधान आजपर्यंतच्या लेखकांनी केले आहे.
त्या लेखकाने कृ. अ. केळूस्कर, प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, यांच्यासह दोघा-तिघांची नामावली दिली आहे. ती अत्यंत त्रोटक आहे. त्याच दृष्टिकोनातून आम्ही दादोजी कोंडदेवाचा शोध घेतला तेव्हा कित्येक धक्कादायक बाबी आमच्या पुढे आल्या. त्यातील काही प्रमुख बाबी सर्वाच्या माहितीसाठी देत आहोत, त्या अशा -
१. सर्वात प्रथम येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की, ‘दादोजी गोचिवडे’ हा वेगळा आहे आणि ‘दादोजी कोंडदेव’ हा वेगळा आहे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी गोचिवडे शाहाजीराजांकडे ज्या परगण्यांची वंशपरंपरागत पाटीलकी व देशमुखी जहागिरी होती त्या हिंगणी, बेरडी व देऊळगांव या परगण्यांचा कुलकर्णी व कानुंगो होता. तर दादोजी कोंडदेव हा विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. शाहाजीराजांनी इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत जी निजामशाही तथा शाहाजीशाही तथा मराठाशाही चालविली होती त्यांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता.
२. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार/सेनापती मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते.
लेखकाने ह्या परिच्छेदातील बाळपणी हा शब्दच खाऊन टाकला आहे. म्हणजे त्यास ‘शिवाजी महाराजांच्या बाळपणी दादोजी कोंडदेव महाराजांचे शिक्षक नव्हते’ याची पक्की माहिती असणार. आणि पुरावे तसेच सांगत आहेत, म्हणून त्या लेखकाने हा शब्दच गाळून टाकला.
३. इ.स. १६३६ च्या अगोदर पुणे परगणा निजामशाहाकडे शाहाजीराजांची जहागीर म्हणून होता. तेव्हा त्याचा कारभार शाहाजीराजांकडेच होता. त्या वेळेस दादोजी कांेडदेव विजापूरकरांचा चाकर असल्यामुळे त्याचा शाहाजीराजांशी तथा शाहाजीराजांच्या पुणे परगण्याच्या कारभाराशी काहीही संबंध नव्हता.
४. इ.स. १६३६ च्या अखेरीस तथा इ.स. १६३७ च्या सुरुवातीस शाहाजी राजांचा मोगल व विजापूरकरांबरोबर झालेल्या तहानुसार ते विजापूरकरांकडे सामील झाले. त्यानंतर शाहाजीराजांच्या ताब्यातील भीमेच्या पलीकडील (दक्षिणेकडील) निजामशाही मुलूख आदिलशाहाच्या ताब्यात आला. त्यावर आदिलशाहाने ठाणी घातली. त्याचाच भाग म्हणून आदिलशाहाने पुण्यास ठाणे घातले. ते ठाणे दादोजी कोंडदेवामार्फत घातले गेले. तोपर्यंत दादोजीचा इ.स. १६३० मध्ये पुणे जाळण्याव्यतिरिक्त पुण्याशी काहीही संबंध नव्हता, तो संबंध त्याने विजापूरकरांसाठी पुण्यात ठाणे घातल्यानंतर आला.
५. तहानुसार आपल्याकडे आलेल्या शाहाजीराजांस आदिलशाहाने पुणे प्रांताची सरंजामी देऊन पाठविले कर्नाटकात, विजापूरच्याही दक्षिणेकडे आणि त्याने पुणे प्रांताचा कारभार सोपविला आदिलशाहाचा विश्वासू माणूस दादोजी कोंडदेवाकडे! (पादशाहानामा (IB १५०); Shivaji and his Times, 4th edn. पृ. १८१९; श्रीशिछ-त्र्यंशंशे. पृ. ३७१; श्रीशिछ सच - मराचिब प्रकरण २.२; सहा कलमी शकावली,). यावरूनही कोंडदेव कोणासाठी काम करीत होता व त्याची निष्ठा कोणावर होती हे स्पष्ट होते.
७. शाहाजीराजे, जिजामाता, शिवाजीराजे व त्यांचे मोठे बंधू संभाजीराजे हे एकत्रितरीत्या प्रथम विजापुरास व तेथून पुढे बंगरूळास पोहोचले. तेथे शिवाजीराजांचे राहिलेले शिक्षण सुरू झाले. त्याचदरम्यान इकडे पुणे प्रांतात असलेल्या दादोजी कोंडदेवाने बंगरूळास शाहाजीराजांच्या भेटीस जाण्याच्या निमित्ताने विजापूरची वाट धरली, तिकडे जाताना त्याने जो महसूल गोळा केला होता तो आपल्याबरोबर घेऊन तो विजापूरच्या सुलतानाकडे गेला. तो विजापूरच्या खजिन्यात जमा करून शाहाजीराजांची परवानगी वा भेटही न घेता; परंतु आदिलशाहाची परवानगी घेऊन दादोजी कोंडदेव पुण्यास परतला. (शेडगांवकर भोसले बखर, छापील पृ. १८)
८. ज्या वेळेस दादोजी कोंडदेवाने शाहाजीराजांच्या पुणे जहागिरीचा महसूल गोळा करून विजापूरच्या खजिन्यात भरून शाहाजीराजांना न भेटता तो परस्पर परतला त्याच वेळी चाणाक्ष शाहाजीराजांच्या लक्षात त्याच्या निष्ठेची बाब आली. जर आपण आपला कारभार स्वत: पाहिला नाही तर आपल्या जहागिरीचे उत्पन्न आपणांस मिळू शकणार नाही हे त्यांनी ओळखले. आणि पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी जिजाऊंची व शिवाजी राजांची कारभारी मंडळासह नेमणूक केली व पूर्ण तजवीज करून पाठवणी केली. शाहाजीराजांनी जिजाऊंना व शिवाजीराजांना पुणे प्रांतास का पाठविले त्याचे हे प्रमुख कारण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
९. दादोजी कोंडदेवाची विजापूरकरांवरील निष्ठा व त्याने केलेली कामगिरी यामुळे आदिलशाहाने त्याला कोंढाण्याचा सुभेदार करून खास अधिकारी म्हणून नेमले होते. (Shivaji The Great, Vol I; P. ११, १८, ५५, ४३२ c.f. also Nos. ४३६, ४५६) (५७, ५०७, ५१३; श्रीशिछ-त्र्यंशंशे, पृ. ३७१; शिपसासं क्र. ४३२, ४३६) त्यामुळे जिजामाता व शिवाजीराजे यांनी स्वराज्याच्या उद्योगाचे काम दादोजी कोंडदेवाच्या परभारे स्वतंत्रपणे चालविले होते. स्वराज्याच्या उद्योगाचा कोणताही सुगावा तथा संबंध त्यांनी दादोजीस लागू दिला नाही. (शेडगावकर भोसले बखर, छापील पृ. ३५, ६७)
दादोजी कोंडदेवाने बंगरूळास शाहाजीराजांच्या भेटीस जाण्याच्या निमित्ताने विजापूरची वाट धरली, जाताना त्याने जो महसूल गोळा केला होता तो विजापूरच्या खजिन्यात जमा करून शाहाजीराजांची परवानगी वा भेटही न घेता; तो पुण्यास परतला.
शिवाजीराजांचे कुळ बुडण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीची निष्ठा शाहाजीराजे व जिजामातेवर असू शकते काय?
१०. मावळातील वतनदार स्वतंत्र वागत असत. शिवाजीराजांनी त्यांना आपल्या काबूत आणण्याचा उपक्रम केला. त्यांना सहाय्य करून त्यांची मने आपल्याकडे वळवून घेतली. ते वतनदार विजापूरकरांना जुमानीनासे झाले. यांपैकीच कृष्णाजी नाईक बांदल हे मावळातील एक वतनदार होते. ते आदिलशाही सुलतानांना मुळीच जुमानीत नव्हते, ‘दायिते देत नव्हते.’ दादोजी कोंडदेवास हे सहन झाले नाही, त्याने बांदलांवर हल्ला केला; परंतु यात कृष्णाजी बांदलांनी दादोजी कोंडदेवाचा पराभव केला. विजापूरच्या सुलतानासाठी आपला चोखपणा दाखविण्यास गेलेल्या कोंडदेवास बांदलांनी खरपूस चोप दिला.
११. राजांनी अति मेहनतीने, मोठी त्वरा करोन राजगड किल्ला बांधावयास काम चालविले. हे वतर्मान विजापूरचे पादशाहास जाहीर झाले. हे विजापूरचे सुलतानास कळले कसे? हे गुलदस्त्यातच आहे; परंतु विजापूरचा या भागातील सुभेदार म्हणून याचे दायित्व दादोजीकडे जाते. दादोजीने तसे केले नसते तर विजापूरकरांनी त्याची खरडपट्टी काढणारी आज्ञापत्रे पाठविली असती, परंतु असे घडले नाही.
१२. शिवाजीराजे स्वसत्तेने वागू लागले, विजापूरच्या पादशहाचे किल्ले व मुलूख काबीज करीत चालले, तेव्हा शिवाजीराजांना आवरण्यासाठी दादोजी कोंडदेव त्यांचा निषेध करून विरोध करू लागला; परंतु शिवाजीराजांनी आपला प्रयत्न थांबविला नाही.
दादोजी शिवाजीराजांना शिवथर घळीच्या बाजूने जावळीत तथा कोकणात उतरू देईनासा झाला. दादोजीच्या विरोधामुळे शिवाजीराजांना कोकणात उतरता येईना. याचे पर्यवसान कोंडदेवावरील स्वारीत झाले. अखेर या स्वराज्यविरोधकास- पुंड दादोजी कोंडदेवास कैद करून, त्याचे डोळे काढून कायमचा बंदोबस्त केला गेला (चि.ब. पृ. ५,७) व शिवाजीराजांनी जावळीत उतरण्याचा रस्ता मोकळा केला.
१३. दादोजी कोंडदेवाच्या विजापूरकरांवरील निष्ठेमुळे आदिलशाहाने त्याला कोंढाणा किल्ला व इतर महालांचा सुभेदार व खास अधिकारी नेमले होते, तो कोंढाणा किल्ला दादोजीने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यात दिला नव्हता, तो त्याच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी ताब्यात घेऊन स्वराज्यात सामील करून घेतला.
या सर्व विवेचनावरून व पुराव्यावरून दादोजी कोंडदेवाची निष्ठा कोणावर होती हे सांगण्याची आवश्यकता आहे का? जसा मुरार जगदेव तसाच दादोजी कोंडदेव! दोघेही आदिलशाही सरदार/सुभेदार. फरक इतकाच की, मुरार जगदेवाने रणांगणावर मर्दुमकी गाजविली आहे किंवा तशी धावपळ केली आहे. तर दादोजी कोंडदेवाने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले आहे आणि त्याचे त्यांना काय फळ मिळाले? इ.स. १६३५/३६ मध्ये मुरार जगदेवाला कैद करून आदिलशाहाच्या हुकमाने त्याची जीभ नरडय़ापासून काढून गाढवावर बसवून शहरातून िधड काढली गेली आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले गेले (बु-उ-स, पृ. ३३०, ३३१) तर दादो कोंडदेव ह्या स्वराज्यविरोधकास शिवाजी राजांनी इ.स. १६४६ मध्ये कैद करून त्याचे डोळे काढविले. (चि.ब. पृ. ५,७). यामुळे तो मृत्यू पावला.
अ‍ॅड. अनंत दारवटकर
anant_adv@yahoo.co.in
संदर्भ : शिपसासं. क्र. ३१२; बु-उ-स पृ. २९८; शिचप्र. पृ. ७०-७१; बादशाहानामा, क्षीराशिछ-गभामे पृ. ५८३; शिचप्र. पृ. ७०-७१, ६. शिपसासं. क्र. ३१२; शिपसासं. क्र. ५१३; शेडगांवकर भोसले बखर, पृ. ३४, ३५, ६७; अछश्रीसंम - अविदा, पृ. २०४; सभासद बखर, ९१ क. ब. वगैरे; अछश्रीसंम - अविदा, पृ. २१२; शिपसासं क्र. ४३२; शिपसासं क्र. ७२२; शिचप्र. पृ. ७०-७१; अछश्रीसंम खं. १ ला. -अविदा पृ. १९, ४८, ५०, ५२, ६३, ७२, १५१, १५६, १५७, १८०, १८१, १९७, ३२५, ३६४, ३६६, ३६८, ३७०, ३७२, ३७४, ५३३, ५३४, ५३५, ५४५; श्रीशिछसच-मराचि६, पृ. २२०; ९१ कलमी बखर, पृ. १०; शिपसासं क्र/. ४९३; (हा विषय सखोलपणे समजून घेणेसाठी ‘अद्वितीय छ. श्रीसंभाजी महाराज खंड १ : १५४ ते १५६, १७९ ते १९८, १९९ ते २१८, २५९, २६०; खंड २ : पृ. ६०८, ६०९, ६१२, ६१३, ६१९ ते ६२३; खंड ३ रा : पृ. १०

रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांची संवेदनशीलता, प्रेम, शिस्त असे अनेक गुण दिसतात. त्याविषयी शिवजयंतीनिमित्त (ता. १९) एक दृष्टिक्षेप.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या निर्दालनासाठी हाती तलवार घेतली. हा लढायांचा इतिहास तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. ढाल-तलवारीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजीराजांनी रयतेबद्दल व्यक्त केलेल्या भावना, प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी घेतलेले निर्णय, काळजी, कळवळा त्यांच्या पत्राद्वारे आपणास प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजीराजांनी रयतेवर केलेले जिवापाड प्रेम त्यांच्या विविध पत्रांवरून आपणास समजते.

२३ ऑक्‍टोबर १६६२ रोजी शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाचे संकट स्वराज्यावर येत आहे. त्याप्रसंगी रयतेची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे महाराजांनी सांगितलेले आहे. ""मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपलेतपियात गावचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेबाळे समतर तमाम रयेति लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगै न करणे ..... गावचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे. या कामास एक घडीचा दिरंग न करणे.'' रयतेच्या रक्षणासाठी एक क्षणाचाही विलंब करू नका, अशा सूचना शिवरायांनी प्रस्तुत पत्रात सर्जेराव जेधे यांना दिलेल्या आहेत.

१९ मे १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग "".......... पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.

नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल! ....... रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. ........ कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. ........ हाली उनाळ्याला आहे ........ कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील .......... आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. ........'' शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये.
शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.

शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले. २ सप्टेंबर १६६० रोजी शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. कान्होजी जेधे आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे महाराज त्यांना लिहितात, ""औसध घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे. उपचाराचे विशी आलस न करणे... औषधोपचार घेऊन बरे होणे. त्याबाबत हयगय करू नये,'' असा अत्यंत मायेचा सल्ला शिवरायांनी कान्होजी जेधेंना दिलेला आहे.

शिवाजी महाराजांची अनेक पत्रं आहेत. त्यातून शिवरायांची संवेदनशीलता, प्रेमळपणा, वक्तशीरपणा, शिस्त, व्यवस्थापन, धर्मनिरपेक्षता, नैतिकता, प्रशासनव्यवस्था याची माहिती मिळते. शिवाजी महाराजांच्या पत्रावरून लक्षात येते की, शिवरायांचे स्वराज्य हे रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते.

regards
SHRIMANT KOKATE SIR

Thursday, January 20, 2011

जातीवादी कोण? राज ठाकरे, निखिल वागळे की संभाजी बिग्रेड?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाचे भारी कवतिक उपऱया आर्यभटांच्या मराठी चॅनल्सवाल्यांनी चालविले आहे.यामध्ये भट-बनियाच्या संकरातून जन्मलेल्या आयबीएन लोकमत नावाच्या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे फारच आघाडीवर आहेत.परवा दिवसभर प्रसारीत केलेल्या चर्चेमध्ये निखिल वागळे यांनी आपल्या शेंडी-जानवेधारी भाईबंदांना बोलावून राज ठाकरे कसे महान आहेत, हे पटवून देण्याचा जो अस्सल कायस्थी प्रयत्न केला तो पाहता या वर्षातील सर्वोत्कृष्ट `लोणीचोळे' असा किताब त्यांना मनसेने द्यावयास हवा, असे आम्हाला सुचवावेसे वाटते. या चर्चेत राज ठाकरेंनी लावलेल्या एका महान शोधाचे उदय निरगुडकर नावाच्या ठाकरेक्लोनने आपले जानवे तटतटेस्तव आणि शेंडी फडफडेस्तव कवतिक केले. काय तर म्हणे, महाराष्ट्रात जातीवादाला मुळीच थारा नाही. त्यांच्या राजसाहेबांनी संभाजी ब्रिगेडचा जातीवाद उघडा पाडल्यामुळे महाराष्ट्रात क्रांती होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र बिहारप्रमाणे एका जानव्यात बांधले जाईल! सर्वांच्या डोक्यावर एकच शेंडी राहील! या चर्चेत भाग घेतलेले अतुल सरपोतदार यांनीही हेच डफडे वाजविले. निरगुडकर, सरपोतदार यांच्या डफतुणतुण्यावर वागळेंनी दर्शकांचा पोल घेऊन 80 टक्के दर्शक राज ठाकरेंच्या म्हणण्याचे समर्थन करतात, असा खास सारस्वती मोर्तब केला. ठाकरेंच्या मुक्ताफळांना तत्वज्ञानी कल्हई मारण्याचा निखिल वागळेंचा हा आटापिटा पाहिल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की, खरे जातीवादी कोण? राज ठाकरे, निखिल वागळे की संभाजी बिग्रेड?

महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण संभाजी ब्रिगेडने सुरु केलेले नाही. महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाचे खरे जनक बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे दक्षिणापंथी शेंडीबहाद्दर चेले आहेत. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीतील सहकाऱयांना टिळक व त्यांच्या कंपूने शुद्र लेखून कायम अपमानीत केले हा इतिहास आहे. टिळक कंपूच्या जातीवादामुळेच महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तर पक्षाची निर्मिती झाली. ब्राम्हणेत्तर पक्षाच्या नेत्यांना भूलथापा देऊन काँग्रेसमध्ये विलीन होण्यास भाग पाडल्यानंतर त्यांना नेहमीच जातीवादी वागणूक देण्यात आली. निवडणुकीच्या आधारे लोकप्रतिनिधी निवडण्याची पध्दत तेव्हाच्या मुंबई प्रांतात आणि आत्ताच्या महाराष्ट्रात सुरु झाली तेव्हापासून ब्राह्मण आणि सीकेपींचेच वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले आहे. 1946 नंतर यशवंतराव चव्हाणांचा उदय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर झाला. यशवंतराव चव्हाणांसभोवती महाराष्ट्रातील सुशिक्षीत मराठा तरुणांची पलटण उभी झाली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड ठेवून असलेले शंकरराव देव, मोरारजी देसाई आणि बाळ गंगाधर खेर या ब्राह्मणांचे धाबे दणाणले व त्यांनी मराठ्यांना बेदखल करण्याची मोहीम सुरु केली. यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय मुत्सद्देगिरीमुळे तसेच प्रत्येक राज्यातील प्रबळ शेतकरी जातीचे हितसंबंध जपण्याच्या नेहरुच्या धोरणामुळे चव्हाणांचा आणि मराठा जातीचा प्रभाव वाढत गेला. 1957 साली मुंबई प्रांताचे मुख्यमंत्रीपद चव्हाणांच्या ताब्यात आले.यामुळे चवताळलेल्या ब्राह्मणांनी अत्रे-डांगे-एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उभे करुन पुन्हा ब्राह्मण नेतृत्व प्रस्थापित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1995 मध्ये काँग्रेस पराभूत होईपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ब्राह्मणांच्या हातात आले नाही. 1995 मध्ये सेना-भाजपाची सत्ता येताच बाळ ठाकरेंनी शिवसेनेच्या उभारणीत सर्वोत्तम योगदान देणाऱया मराठा, ओबीसी व आगरी-भंडारी नेत्यांना डावलून मनोहर जोशी या ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद बहाल केले. बहुसंख्यकांना डावलून कोणतीही विशेष गुणवत्ता नसलेल्या व्यक्तीला सर्वोच्च सत्तापद देणे हा जातीवादी पक्षपात नाही काय? याचे समर्थन दोन्ही सेनावाले कसेही करोत, परंतु `जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी!'या तत्वाला फासलेला हा जातीवादी हरताळ आहे, असे आम्ही समजतो. या जातीवादी संस्कारात लहानाचे मोठे झालेल्या राज ठाकरेंचा संभाजी ब्रिगेडवरील जातीवादाचा आरोप म्हणजे शूद्रांनी वेद रचून ब्राह्मणांवर अन्याय केल्याच्या आरोपासारखा आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री रामचंद्र पाटील यांच्याबाबतही राज ठाकरेंनी उपमर्दकारक वक्तव्य केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाविषयी टिकाटिप्पणी होऊ शकते. परंतु राज ठाकरेंनी ज्या व्यक्तीगत पातळीवर जाऊन चव्हाण-पवार-पाटील यांच्यावर टीका केली आहे त्यामध्ये स्वतच्या उच्चजातीयत्वाचा दर्प आहे. जातीय उतरंडीत सीकेपी म्हणजेच कायस्थ मराठ्यांना निम्न स्तरावरचे मानतात. त्यातूनच सभ्यतेची मर्यादा ओलांडून शूद्र नेत्यांवर टीका केली जाते. राज्यकर्ते असले तरी ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत, ही नेणीव राज ठाकरेंच्या मुखातून ब्राह्मणमहात्म्य आणि शूद्रकनिष्ठतत्व प्रसविते. त्यामुळे दादू कोंडदेव गोचिवडे नावाच्या टुकार ब्राह्मणाला श्रेष्ठ ठरविताना आपण जिजामातेचा आणि शिवरायांचा अपमान करीत आहोत याचेही भान राज ठाकरेंना राहत नाही.

राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील भाषणात बाबासाहेबांचे गुरु `ब्राह्मण' असल्याचा महान शोध लावला आहे. बाबासाहेबांच्या संपूर्ण लेखनात आणि भाषणांत बुध्द-कबीर-फुले या त्यांच्या तीन गुरुंशिवाय चौथ्या गुरुचा उल्लेख नाही. तरीही एकलव्याचा अंगठा कापून घेणाऱया द्रोणाचार्याप्रमाणे हा नसलेला चौथा ब्राह्मण गुरु बाबासाहेबांच्या माथी मारुन राज ठाकरे आपले सासरऋण फेडू इच्छितात असे दिसते. ब्राह्मण गुरु असल्याशिवाय कोणत्याही शूद्राला मोठे होता येत नाही, हा ब्राह्मणी जात्याभिमान शूद्र हिंदूंच्या माथी मारुन ब्राह्मण जातीवाद पुष्ट करण्याचा राज ठाकरेंचा हा जातीवादी प्रयत्न आहे. राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडला राष्ट्रवादीचे पिल्लू संबोधताना आपण कुणाचे पिल्लू आहोत हे जाहीर केलेले नाही. परंतु, त्यांच्या एकंदरीत राजकारणाची दिशा पाहता हे काँग्रेसने प्रसविलेले पिल्लू आहे, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. प्रबळ विरोधकांमध्ये फूट पाडून फुटीरवाद्याला उत्तेजण देणे हे काँग्रेसच्या राजकारणाचे सूत्र आहे. सत्तरच्या दशकात प्रबळ असलेली समाजवादी-कम्युनिस्ट राजकीय चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला जन्म दिला, वाढविले. आता हे बाळ फारच डोईजड होईल, असे दिसताच त्याची शकले करुन नवीन बाळ जन्माला घातले. त्याचेच नाव `मनसे' आहे. मनसेच्या पालनपोषणाची जबाबदारी काँग्रेसने घेतलेली असल्यामुळेच मनसेला मनमानी करण्याचे बळ आले आहे.

मनसेच्या अशा मनमानी वागण्याचे समर्थन ब्राह्मणी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या सातत्याने करीत आली आहेत. केतकरी-खाडीलकरी वर्तमानपत्रे राज ठाकरेंच्या हगण्या-खोकण्याचे वृत्त पहिल्या पानावर लावून रसभरीत वर्णन करीत असतात. हॉटेल-मॉल्स् यामध्ये केलेल्या तोडफोडीला `खळ्ळ-फटाक' असे शीर्षक देऊन मनसेवाल्यांनी कसा पराक्रम केला आहे, असे ठसविण्याचा आटापिटा केला जातो. वृत्तवाहिन्यांच्या पॅनेलवर चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलेले बहुसंख्य तथाकथित तज्ञ आणि विश्लेषक त्यांचेच जानवेधारी लाडूखाऊ भाईबंद असतात. हा जातीवाद नाही काय? निखिल वागळे या जातीवादी मुखंडांमध्ये अग्रस्थानी आहेत. राज ठाकरे हे निखिल वागळेंच्या जातीचे असल्यामुळेच राज ठाकरेच्या बेकायदेशीर आणि असंवैधानिक कृतीचे समर्थन वागळे करीत असतात. त्यांच्या पॅनेलमध्ये भाग घेणारे निरगुडकर, सरपोतदार, बाळ इ. तथाकथित तज्ञ आणि विश्लेषक बहुसंख्येने भटब्राह्मणच असतात. महाराष्ट्रात भटब्राह्मणांशिवाय अन्य विचारवंत आणि तज्ञ नाहीत काय? या भटाब्राह्मणांच्या वृत्तपत्रांचे वाचक आणि वागळे, खांडेकर यांच्या दूरचित्रवाहिन्यांचे दर्शक केवळ भटब्राह्मणच आहेत काय? असे जर नसेल आणि वागळेसारखे पत्रकार खरोखरच निपक्षपाती असतील तर त्यांच्या वृत्तवाहिन्यांवर शूद्र हिंदूंच्या समस्यांविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र अशी चर्चा अभावानेच होताना दिसते. 12 जानेवारीला राज ठाकरेंची औरंगाबादला जी सभा झाली त्यापेक्षा चार पटीने मोठा मेळावा जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सिंदखेडराजा येथे झाला. या मेळाव्यात ब्राह्मण हे हिंदू नाहीत आणि शूंद्राचा हिंदू धर्म व ब्राह्मणांचा वैदिक धर्म पूर्णत वेगळे असल्याचा उद्घोष करण्यात आला. शंकराचार्य स्वतला वैदिक धर्माचे न म्हणता हिंदू म्हणवून घेत असल्यास आपण चळवळी बंद करु, अशी घोषणा मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली. मात्र, लाखो लोक सहभागी झालेल्या या मेळाव्याचे वृत्त मराठी वाहिन्यांवर झळकले नाही. ब्राह्मणी वृत्तपत्रांमध्ये हे वृत्त छापून आले नाही. हा जातीवाद नव्हे तर काय आहे? कर्मधर्मसंयोगाने प्राप्त झालेल्या पदाचा वापर वागळेसारखे पत्रकार जातीय भावनेतून करीत असूनही स्वतला नामानिराळे ठेवून स्वतच्या सांस्कृतिक उन्नयनासाठी प्रयत्न करणाऱयांनाच जातीवादी ठरविणे यालाच टिळक- आगरकरांची पत्रकारीता असे नाव आहे. अशा पत्रकारीतेपासून बहुसंख्य शूद्र हिंदूंनी सावध राहवे, एवढाच सावधानतेचा इशारा आम्ही आमच्या शूद्र बांधवांना देऊ इच्छितो.

regards
DAINIK MAHANAYAK OLINE